शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

खटले निकाली काढण्यासाठी पालघरला लोकन्यायालय

By admin | Updated: April 4, 2016 01:48 IST

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी ९ एप्रिल रोजी या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे

पालघर : ठाणे, पालघर जिल्ह्यांतील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी ९ एप्रिल रोजी या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये या लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी, वैवाहिक, धनादेशाबाबत, मोटार अपघात नुकसानभरपाई आदी प्रकरणे निकाली काढणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधितांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.एस. साळगावकर यांनी केले. याचा लाभ घेण्यासाठी सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासह ती निकाली काढून दुरावलेले संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी या लोकन्यायालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.(प्रतिनिधी)