शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

भातसात २८ तर बारवीत केवळ १२ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: June 9, 2015 03:45 IST

मुंबई व ठाणे महापालिकांना पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या ९४२.१० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीसाठ्यापैकी सोमवारपर्यंत २६५.१० एमएलडी म्हणजे केवळ २८.१४ टक्के साठा शिल्लक आहे.

ठाणे : मुंबई व ठाणे महापालिकांना पाणीपुरवठा करणार्‍या भातसा धरणाच्या ९४२.१० दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीसाठ्यापैकी सोमवारपर्यंत २६५.१० एमएलडी म्हणजे केवळ २८.१४ टक्के साठा शिल्लक आहे. याप्रमाणेच बारवी धरणातही १८०.०३ एमएलडीपैकी २१.८६ म्हणजे १२.१४ टक्केच पाणी शिल्लक आहे. याप्रमाणेच उल्हास नदीद्वारे पाणी मिळणार्‍या आंध्र धरणात ३३९.१४ पैकी ६५ एमएलडी (१९.१७ टक्के), मोडक सागर धरणात १२८.९३ पैकी ५०.४५ एमएलडी (३९.१३ टक्के) आणि तानसातील १४५.०८ एमएलडी पाणीसाठ्यापैकी सध्या १३.७३ एमएलडी (९.४६ टक्के) पाणी शिल्लक आहे.या धरणांपैकी मागील सहा दिवसांपासून सर्वाधिक मोडक सागरमध्ये २८.८० मिमी पाऊस पडला आहे. या खालोखाल भातसात २४ मिमी, आंध्रात १८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.बारवी व आंध्र धरणांमध्ये सध्या पाणीसाठा कमी असला तरी तो १५ जुलैपर्यंत पुरणार आहेच. याशिवाय, आंध्रचे पाणी उल्हास नदीद्वारे मिळणार असल्यामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता नसल्याचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले.