शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

महावितरणच्या १३९७ ग्राहकांचे दीड कोटींचे धनादेश बाउन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST

अधिकाऱ्यांची माहिती : दंडाची रक्कम बिलातून करणार वसूल

डोंबिवली : कल्याण परिमंडळातील ८० हजार लघुदाब वीजग्राहकांनी जानेवारीत धनादेशाद्वारे ७४ कोटी १० लाख रुपयांचे वीजबिल भरले. यामध्ये १३९७ ग्राहकांचे एक कोटी ५५ लाखांचे धनादेश विविध कारणांनी वटलेच नाहीत. या ग्राहकांना ७५० रुपये आणि त्यावरील जीएसटी किंवा बँक चार्जेस यापैकी जास्त असलेली रक्कम दंड भरावा लागणार आहे. फेब्रुवारीच्या वीजबिलातून याची वसुली करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

धनादेश न वटल्याने संबंधित ग्राहकांची ही सुविधा खंडित करण्यात येणार आहे. या ग्राहकांनी आॅनलाइन वीजबिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम मिळाल्याची नोंद होते. अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिल भरतात. धनादेश वटण्यासाठी काहीवेळा दोन-तीन दिवस लागतात. त्यामुळे काही ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश न वटल्यास आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. यामुळे ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्टही खराब होत असल्याने वीजबिलाचा भरणा आॅनलाइनद्वारे करावा, असे महावितरणने आवाहन केले आहे.