शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

आता बदलापूरकरांसाठी हक्काचे जलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, ...

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, खरवई परिसरात उभारलेल्या साडेसात एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन बुधवारी आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते करण्यात आले.

बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम कराव येथे सुरू होते. मात्र ते पूर्ण होण्यास विलंब लागत होता. त्यामुळे आमदार कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाला १५ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्राधिकरणाने या कामाला वेग दिल्याने २५ ऑगस्टला त्याचे केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बदलापूर शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय भोईर, माजी नगराध्यक्ष व गटनेते राजेंद्र घोरपडे, जिल्हा चिटणीस प्रशांत कुलकर्णी, नगरसेवक शरद तेली नगरसेवक रमेश सोळसे उपस्थित होते.

........

अंबरनाथ-बदलापूरसाठी स्वतंत्र व्यवस्था

बॅरेज धरणावरील जलशुद्धीकरण केंद्रातून अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. आता खरवई येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र झाल्याने बदलापूरला स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्राचा अप्रत्यक्ष फायदा अंबरनाथ शहरालादेखील होणार आहे. बॅरेज धरणमध्ये जलशुद्धीकरण केल्यानंतर अंबरनाथसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा आणि बदलापूरसाठी बॅरेज व खरवाई येथून स्वतंत्र पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

-------------