शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आता बदलापूरकरांसाठी हक्काचे जलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, ...

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, खरवई परिसरात उभारलेल्या साडेसात एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन बुधवारी आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते करण्यात आले.

बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम कराव येथे सुरू होते. मात्र ते पूर्ण होण्यास विलंब लागत होता. त्यामुळे आमदार कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाला १५ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्राधिकरणाने या कामाला वेग दिल्याने २५ ऑगस्टला त्याचे केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बदलापूर शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय भोईर, माजी नगराध्यक्ष व गटनेते राजेंद्र घोरपडे, जिल्हा चिटणीस प्रशांत कुलकर्णी, नगरसेवक शरद तेली नगरसेवक रमेश सोळसे उपस्थित होते.

........

अंबरनाथ-बदलापूरसाठी स्वतंत्र व्यवस्था

बॅरेज धरणावरील जलशुद्धीकरण केंद्रातून अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. आता खरवई येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र झाल्याने बदलापूरला स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्राचा अप्रत्यक्ष फायदा अंबरनाथ शहरालादेखील होणार आहे. बॅरेज धरणमध्ये जलशुद्धीकरण केल्यानंतर अंबरनाथसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा आणि बदलापूरसाठी बॅरेज व खरवाई येथून स्वतंत्र पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

-------------