शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मुक्तीसाठी मातेचे आंदोलन

By admin | Updated: December 22, 2015 00:10 IST

एका तरुणाने पळवून नेलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी तिच्या आईने आज पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले.

वसई : एका तरुणाने पळवून नेलेल्या आपल्या १६ वर्षीय मुलीला परत आणण्यासाठी तिच्या आईने आज पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन केले.आपल्या १६ वर्षीय मुलीला सद्दाम अन्सारी नावाच्या इसमाने पळवून नेल्याची तक्रार वसई कोळीवाड्यात राहणाऱ्या फरजाना शेख या महिलेने वसई पोलीस ठाण्यात केली होती. २१ नोव्हेंबरला मुलीला पळवून नेल्यानंतर आज एका महिन्यानंतरही तिचा तपास पोलिसांनी लावला नाही. तक्रार करताना मुलगी अन्सारी बरोबर गोरखपुरला गेली असल्याचे फरजानाने पोलिसांना सांगितले होते. त्यावरून वसई पोलिसांनी सद्दामशी संपर्क साधून आम्ही मुलीला न्यायला येत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर पोलीसांनी चालढकल केली. तब्बल पंधरा दिवसांनी पोलीस गोरखपुरला गेले. तेथून ते आठ दिवसांनी रिकाम्या हाताने परत आले. आम्ही येत असल्याचे समजल्यामुळे सद्दाम मुलीला घेवून गोरखपुरहून पळून गेल्याचे पोलिसांनी फरजानाला सांगितले.पोलिसांनी सद्दामला सावध केले आणि त्याला अन्यत्र पळून जाण्साची संधी दिली.त्यामुळे आपली अल्पवयीन मुलगी हाती लागली नसल्याचा आरोप करत फरजानाने आज सकाळपासून वसई पोलीस ठाण्यात नातेवाईकांसह धरणे धरले होते. (प्रतिनिधी)