शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील महानगरांची पाण्याची चिंता मिटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:49 IST

अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन ...

अंबरनाथ: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात ९८ टक्के पाणीसाठा तयार झाल्याने साेमवारी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे उघडले आहेत. या तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत ते १००% भरेल असा अंदाज एमआयडीसीने व्यक्त केला आहे

संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर काठोकाठ भरले आहे. बारवी धरण क्षेत्रात जुलै महिनाअखेर झालेल्या मुसळधार पावसाने हे धरण ५० टक्क्यांवरून थेट ८५ टक्क्यांपर्यंत भरले होते; मात्र संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने दडी मारल्यामुळे धरण भरू शकले नाही. ते २०२० मध्ये ३१ ऑगस्ट रोजी ओव्हरफ्लो झाले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हे धरण ९८ टक्के भरले असून या धरणातील अकरा स्वयंचलित दरवाजांपैकी तीन दरवाजे हे आपोआप उघडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गेट नंबर सात, आठ आणि नऊ हे तीन दरवाजे उघडले असून येत्या दोन दिवसांत हे धरण १००% भरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या महानगरांना होतो पाणीपुरवठा

बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर,नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणाच्या पाणीसाठ्यावरच ठाणे जिल्ह्याची तहान अवलंबून असते.

----------------------------------------------