शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

... तर मराठा नेत्यांनाच फटका बसेल

By admin | Updated: September 11, 2016 02:17 IST

अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याच्या अनुषंगाने सुरु झालेली चर्चा चुकीचीच असून तो रद्द करायचा झाला तर त्यासाठी संसदेत चर्चा करावी लागेल.

ठाणे : अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याच्या अनुषंगाने सुरु झालेली चर्चा चुकीचीच असून तो रद्द करायचा झाला तर त्यासाठी संसदेत चर्चा करावी लागेल. त्यामुळे रस्त्यावर ओरडून काही फायदा नाही; असे सांगून कायदा हा दलितांना संरक्षण कवच आहे. त्यामुळे तो रद्द झाल्यास त्याचा फटका मराठा नेत्यांनाच बसेल, अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाचे केंद्रीय सचिव आनंद मोहन यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत मांडली. ठाण्यातील गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे संस्थापक तथा प्रदेध्याक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारिप -बहुजन महासंघामध्ये प्रवेश केला. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भारिपचे पक्ष निरीक्षक दादासाहेब डांगळे, सारंग थोरात, ठाणे शहराध्यक्ष कमलाकर तायडे आदी उपस्थित होते. आनंद मोहन यांनी सांगितले की, दलितांवर ज्या वेळी अन्याय-अत्याचार झाले त्यावेळी एकाही मराठा नेत्याने आवाज उठवला नाही. मात्र, आता एका घटनेमुळे अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टच्या विरोधातच आवाज उठवला जात आहे.