शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अवघ्या ५ दिवसात ‘बारवी’त क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या ...

बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास हे बारवी धरण लवकरच भरून जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.

२० जुलै रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बारवी धरण क्षेत्रातदेखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे २० जुलै रोजी धरणात ४८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला होता. तर २० जुलैनंतर सलग पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्याने बारवी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा गेल्या पाच दिवसात निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाने धरण क्षेत्रात अशीच दमदार हजेरी लावली, तर बारवी धरण १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

२० जुलै रोजी बारवी धरणात ४८ टक्के पाणीसाठा होता. पाच दिवसानंतर म्हणजेच २४ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात वीस टक्के धरण भरल्याने ठाणे जिल्ह्यासाठी ही बाब समाधानाची ठरणार आहेत. धरणाची पाण्याची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर एवढी असून आजच्या घडीला २३० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

----------------------