शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

अवघ्या ५ दिवसात ‘बारवी’त क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:33 IST

बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या ...

बदलापूर : गेल्या पाच दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा संकलित झाला आहे. धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहिल्यास हे बारवी धरण लवकरच भरून जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.

२० जुलै रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बारवी धरण क्षेत्रातदेखील चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे २० जुलै रोजी धरणात ४८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला होता. तर २० जुलैनंतर सलग पाच दिवस मुसळधार पाऊस झाल्याने बारवी धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या एकूण क्षमतेच्या २० टक्के पाणीसाठा गेल्या पाच दिवसात निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात पावसाने धरण क्षेत्रात अशीच दमदार हजेरी लावली, तर बारवी धरण १०० टक्के भरण्यास वेळ लागणार नसल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

२० जुलै रोजी बारवी धरणात ४८ टक्के पाणीसाठा होता. पाच दिवसानंतर म्हणजेच २४ जुलै रोजी धरणात ६८ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. अवघ्या पाच दिवसात वीस टक्के धरण भरल्याने ठाणे जिल्ह्यासाठी ही बाब समाधानाची ठरणार आहेत. धरणाची पाण्याची क्षमता ३४० दशलक्ष घनमीटर एवढी असून आजच्या घडीला २३० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

----------------------