शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

दांडीबहाद्दर ग्रामसेवकाची चौकशी

By admin | Updated: January 25, 2017 04:46 IST

तालुक्यातील केल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप साळुंखे पंचायतीमध्ये येतच नसल्याने विकासकामे रखडली असल्याने

अनगाव : तालुक्यातील केल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संदीप साळुंखे पंचायतीमध्ये येतच नसल्याने विकासकामे रखडली असल्याने अशा दांडीबहाद्दर ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आमदार शांताराम मोरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. केल्हे ग्रामपंचायतीत १०० टक्के आदिवासी लोकवस्ती असून ‘पेसा’अंतर्गत असणारी पंचायत आहे. या पंचायतीवर नेमलेले ग्रामसेवक हे गैरहजर राहत असल्याने नागरिकांना सरकारी कामाकरिता लागणारी कागदपत्रे मिळत नसल्याच्या तक्र ारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. त्याची दखल घेत व विकासकामांची पाहणी करण्यासाठी केल्हे ग्रामपंचायतीस भेट दिली असता ग्रामसेवक गैरहजर होते. फोनही उचललाही नाही. नंतर, साधी विचारपूसही ग्रामसेवकाने केली नसल्याचा आरोप मोरे यांनी गटविकास अधिकारी व ग्रामविकासमंत्र्यांच्या पत्रात केला आहे. या ग्रामसेवकाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)