शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:45 IST

अंबरनाथ : शहरातील गायकवाड पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणी उल्हासनगर ...

अंबरनाथ : शहरातील गायकवाड पाडा परिसरात काही दिवसांपूर्वी एका बंद घरात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणी उल्हासनगर गुन्हे शाखेने तपास करून तिच्या पतीला बेड्या ठोकल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून त्यानेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे.

गायकवाडपाडा परिसरातील भागूबाई चिकणकर चाळीत २२ ऑगस्ट रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाचा चेहरा जाळण्यात आल्याने तिची ओळख पटत नव्हती; मात्र उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या तपासात या महिलेचे नाव सुशिला साहेबराव निकाळजे ऊर्फ काजल असल्याचे समोर आले. २५ वर्षीय काजल ही तिचा पती सुरज आनंद खरात याच्यासोबत राहात होती; मात्र सुरज हा काजलच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असल्याने त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून त्याने तिचा लेसने गळा आवळून खून करून ओळख पटू नये, यासाठी तिचा चेहरा जाळला. यानंतर घराला कुलूप लावून तो फरार झाला.

घरातून दुर्गंधी आल्यावर प्रकार उघड

घरमालकाने घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर पोलिसांना बोलावून दरवाजा तोडला असता, हा प्रकार समोर आला. यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तर उल्हासनगर गुन्हे शाखेने याप्रकरणी समांतर तपास करून सुरजच्या मुसक्या आवळल्या. चौकशीत त्याने पत्नी काजलच्या हत्येची कबुली दिल्याने हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली.

-------------------------