शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अन्न, औषध प्रशासन विभागाकडून वर्षभरात १९९ प्रकरणे निकाली

By admin | Updated: May 23, 2017 01:40 IST

मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मागील वर्षभरात आलेल्या तक्रारी मार्गी लावताना ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने कोकण विभागात १९९ तक्रारी निकाली काढल्या आहेत. त्या निकाली काढताना, सरकारी तिजोरीत ४५ लाख ६५ हजार रुपये रक्कम दंड म्हणून जमा झाली आहे. त्यातच २६४ तक्रारी न्यायालयात दाखल असून त्यावर तारीख- पे-तारीख पडत असल्याची माहिती एफडीए सूत्रांनी दिली.अस्वच्छतेचे वातावरण, कमी प्रतीचा माल अशा आलेल्या २५७ आणि मागील प्रलंबित ४९६ अशा ७५३ तक्रारींपैकी १९९ तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाचे न्यायनिर्णय अधिकारी सुरेश देशमुख यांनी मार्गी लावले आहेत. ते मार्गी लावताना दंड आकारला जात आहे. अशा प्रकारे निकाली काढलेल्या तक्रारीपोटी ४५ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या वर्षातील तक्रारी असून त्यामध्ये आॅगस्ट २०१६ मध्ये सर्वाधिक ४३ तक्रारी निकाली काढताना ८ लाख ७० हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. मे आणि डिसेंबर २०१६ हे दोन महिने सोडले, तर इतर महिन्यात लाखोंची दंडात्मक कारवाई केली. तर, ५५४ प्रकरणे प्रलंबित राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.याचदरम्यान, त्या वर्षात एफडीएने कोकण विभागात ४ हजार ७७९ ठिकाणी तपासणी करून १ हजार १११ ठिकाणी सुधारणा करता येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना सुधारणा नोटिसा दिल्या होत्या. त्यातील १४० दुकानदारांचे परवाने निलंबित केले आहेत. तर, तपासणीत ५०१ प्रकरणांत १४ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा दंड आकारल्याचे सूत्रांनी सांगितले.