शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

शेतात पाणी आणण्यासाठी चाऱ्यांना ताडपत्रीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:40 IST

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा ...

भातसानगर : शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठीच्या चाऱ्या निकामी झाल्याने आता त्यांना प्लास्टिकच्या मेणकापडाचा स्वखर्चाने मुलामा देऊन पाणी शेतात घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यातील भातसा धरणातून शहापूर, भिवंडी या तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी उन्हाळ्यात पाणी दिले जाते. मात्र आज शहापूर तालुक्यातील शेकडो एकर शेती ही पाण्याविना ओसाड पडली असून या शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या चाऱ्या या निकामी झाल्याने पाणी शेवटच्या टोकापर्यंत जात नसून ते जमिनीतच मुरते किंवा त्या तुटलेल्या चाऱ्यामधून इतरत्र निघून जाते. जागेवरच पाणी साठत असल्याने शेकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळतच नसल्याने दुबार शेतीचे प्रमाण कमी होत आहे.

आपल्या शेतापर्यंत पाणी येण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता स्वखर्चाने त्यावर प्लास्टिकची ताडपत्री टाकून आपल्या शेतात पाणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच प्रयत्न दहागाव येथील शेतकरी करीत असून तालुक्यात कालव्याच्या जवळ असणाऱ्या व सिंचनाखाली असलेल्या शेतीसाठी हे केविलवाणा प्रयत्न केले जात आहेत. या मोडकळीस असलेल्या चाऱ्यांची डागडुजी करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

फोटो ओळ : दहागाव येथे चाऱ्यावर अशी ताडपत्री टाकून शेतीसाठी पाणी घेण्यात येत आहे.