शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पूरग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ...

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात उल्हास नदीकिनारी असलेल्या नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना अजूनही मदत न मिळाल्यानं नागरिकांनी लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली आहे.

बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यानंतर पूरग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले होते. मात्र अद्यापही या नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पुराचे पाणी बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा परिसरातील नागरी वसाहतीत शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन दोन महिने झाल्यानंतर अद्यापही नागरिकांना भरपाई मिळाली नाही. याबाबत नायब तहसीलदार संभाजी पवार यांना विचारणा केली असता, शासनाकडून ७६ लाख रुपये मंजूर झाले असून सध्या पूरग्रस्तांच्या याद्यांची दुरुस्ती सुरु आहे. येत्या काही दिवसांत पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संभाजी पवार यांनी दिली आहे.

-----