शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

पूरग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ...

अतिवृष्टीमुळे बदलापूर आणि ग्रामीण भागाला पुराचा मोठा फटका बसला होता. २१ आणि २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात उल्हास नदीकिनारी असलेल्या नागरी वसाहतीत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांना अजूनही मदत न मिळाल्यानं नागरिकांनी लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली आहे.

बदलापूर शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यानंतर पूरग्रस्त भागात पंचनामे करण्यात आले होते. मात्र अद्यापही या नागरिकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. पुराचे पाणी बदलापूर शहरातील हेंद्रेपाडा परिसरातील नागरी वसाहतीत शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन दोन महिने झाल्यानंतर अद्यापही नागरिकांना भरपाई मिळाली नाही. याबाबत नायब तहसीलदार संभाजी पवार यांना विचारणा केली असता, शासनाकडून ७६ लाख रुपये मंजूर झाले असून सध्या पूरग्रस्तांच्या याद्यांची दुरुस्ती सुरु आहे. येत्या काही दिवसांत पूरग्रस्तांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती नायब तहसीलदार संभाजी पवार यांनी दिली आहे.

-----