शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पहिले संक्रमण शिबिर जमीनदोस्त?

By admin | Updated: September 9, 2016 02:54 IST

ठाणे शहरात घडणाऱ्या इमारत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा मिळावा, यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेले पहिले संक्रमण शिबिर

घोडबंदर : ठाणे शहरात घडणाऱ्या इमारत किंवा नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत बेघर झालेल्यांना तात्पुरता निवारा मिळावा, यासाठी ठाणे महापालिकेने बांधलेले पहिले संक्रमण शिबिर आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तळ अधिक दोन मजल्यांच्या असलेल्या या इमारती धोकादायक घोषित केल्याने तेथे नव्याने बीएसयूपी योजनेतून चार इमारती बांधल्या जाणार आहेत. नवीन इमारतींत जवळपास ५०० घरे महापालिकेकडे उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यामुळे मनपाच्या विकासात बाधित होणाऱ्यांचे या जागेत पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा केला जाणार आहे.ठाणे महापालिका क्षेत्रात नगरपालिका काळापासून आणि मागील १५ ते २० वर्षांत अनेक बेकायदा इमारती बांधल्या गेल्या आहेत. आजच्या स्थितीत सुमारे ८० टक्के अनधिकृत बांधकामे झाल्याचे चित्र आहे. तसेच या बांधकामांपैकी असंख्य इमारतींचे बांधकाम निकृष्ट झाल्यामुळे शेकडो इमारती धोकादायक आणि अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. अशा धोकादायक इमारती कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांना तात्पुरता निवारा देण्याचे काम पालिकेला करावे लागले आहे. १९९७ मध्ये किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेतील १७ बेघर कुटुंबे तेव्हापासून तुळशीधाम येथील संक्र मण शिबिरात राहतात. १५० घरे असलेल्या या संक्र मण शिबिरातील काही इमारती अनेक वर्षांपासून वाईट स्थितीत रिकाम्या होत्या. त्यांचा वापर बेकायदा राहण्यासाठी केल्याचे दिसून आल्यावर ती घरे सील केली गेली होती.