शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अखेर कर्मचाऱ्यांना मिळाला गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:27 IST

बदलापूर: गेल्या दोन वर्षांपासून गणवेश व पावसाळी साहित्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर हे साहित्य उपलब्ध करून ...

बदलापूर: गेल्या दोन वर्षांपासून गणवेश व पावसाळी साहित्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर हे साहित्य उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. या गोष्टी वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली होती.

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या नगरपरिषद युनिट अध्यक्ष संगीता चेंदवणकर, कार्याध्यक्ष उमेश तावडे, सरचिटणीस भाई जाधव, अंबरनाथ-बदलापूर प्रभारी उपाध्यक्ष सूर्यकांत अनार्थे आदींनी एप्रिल महिन्याच्या अखेरीस नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्याधिकारी दीपक पुजारी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून गणवेश व पावसाळी साहित्य मिळालेच नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तातडीने या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार, प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना गणवेश, तसेच पावसाळी साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे. मंगळवारी ४८ कर्मचाऱ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.