शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत पुन्हा रस्त्यांवर अतिक्रमण

By admin | Updated: January 6, 2017 06:09 IST

महापालिका शहरातील अतिक्रमणांवर सध्या कारवाई करत नसल्याने हा विभाग थंड झाल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे

भिवंडी : महापालिका शहरातील अतिक्रमणांवर सध्या कारवाई करत नसल्याने हा विभाग थंड झाल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे. त्यामुळे सर्व रस्ते व पदपथांवर दुकानदार, फेरीवाले व हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात पाच प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दरगुरुवारी अतिक्रमणविरोधी पथकाचे कर्मचारी अतिक्रमणे हटवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, दीड महिन्यापूर्वी दोन गुरुवारी ही कारवाई केल्यानंतर खंड पडला. त्यामुळे शहरात पुन्हा अतिक्रमणे वाढल्याने पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काहींनी पदपथांवर आपली दुकाने थाटली आहेत. पदपथांवरून पादचारी जाऊ लागले की, त्यांना अतिक्रमण करणारे फेरीवाले व दुकानदार रस्त्यावरून जाण्यास सांगतात. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.याबाबत, महापालिकेकडे नागरिकांनी तक्रार केल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणचे अतिक्रमण हटवत प्रत्येक गुरुवारी ही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली. त्यानंतर, ही कारवाई न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील काही नागरिक व सामाजिक संस्था पदपथ पादचाऱ्यांकरिता रिकामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली. (प्रतिनिधी)