शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साडेआठ लाख नागरिक हाेमक्वाॅरंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

ठाणे : कोरोनाच्या चक्रव्यूहातून आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार लोक मुक्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागात तीन लाख ...

ठाणे : कोरोनाच्या चक्रव्यूहातून आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार लोक मुक्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागात तीन लाख २२ हजार (८६ टक्के) असून, उर्वरित ग्रामीणमध्ये आहेत. सध्याचा कोरोना कहर पाहता जिल्ह्यातील रुग्णालयांतील खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नसल्याच्या चर्चा, व्हेंटिलेटरची कमतरता जिल्ह्यातील सध्या चर्चेचा विषय आहे. त्यात औषधांचा काळाबाजार, रेमडेसिविरची वाढती मागणी पूर्ण करण्यात असलेले अपयश, भीतीमुळे लसीकरण केंद्रांवर लागलेल्या रांगा अंगावर शहारे आणणाऱ्या पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या ठाणे, नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिका क्षेत्रात तब्बल तीन लाख २० हजार रुग्ण घरच्या घरी क्वॉरंटाइन झाले आहेत. अंबरनाथ, बदलापूरला दोन लाख ४३ हजार ९४, ग्रामीणमध्ये दोन लाख ९१ हजार ३३५ आदी मिळून जिल्ह्यात आठ लाख ५४ हजार ४०२ जण घरातच क्वाॅरंटाइन होऊन कोरोनामुक्तच्या नियमांचे पालन करीत आहेत.