शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्यात साडेआठ लाख नागरिक हाेमक्वाॅरंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:42 IST

ठाणे : कोरोनाच्या चक्रव्यूहातून आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार लोक मुक्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागात तीन लाख ...

ठाणे : कोरोनाच्या चक्रव्यूहातून आजपर्यंत जिल्ह्यात तीन लाख ५४ हजार लोक मुक्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागात तीन लाख २२ हजार (८६ टक्के) असून, उर्वरित ग्रामीणमध्ये आहेत. सध्याचा कोरोना कहर पाहता जिल्ह्यातील रुग्णालयांतील खाटा कमी पडू लागल्या आहेत. त्यात ऑक्सिजन मिळत नसल्याच्या चर्चा, व्हेंटिलेटरची कमतरता जिल्ह्यातील सध्या चर्चेचा विषय आहे. त्यात औषधांचा काळाबाजार, रेमडेसिविरची वाढती मागणी पूर्ण करण्यात असलेले अपयश, भीतीमुळे लसीकरण केंद्रांवर लागलेल्या रांगा अंगावर शहारे आणणाऱ्या पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या ठाणे, नवी मुंबई, केडीएमसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या सहा महापालिका क्षेत्रात तब्बल तीन लाख २० हजार रुग्ण घरच्या घरी क्वॉरंटाइन झाले आहेत. अंबरनाथ, बदलापूरला दोन लाख ४३ हजार ९४, ग्रामीणमध्ये दोन लाख ९१ हजार ३३५ आदी मिळून जिल्ह्यात आठ लाख ५४ हजार ४०२ जण घरातच क्वाॅरंटाइन होऊन कोरोनामुक्तच्या नियमांचे पालन करीत आहेत.