शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेला; इतर आजारांवरील शस्त्रक्रिया करायची कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याच कालावधीत कोरोना झालेल्या बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रियांचे नियोजनही रखडले आहे. दुसऱ्या लाटेतील या रुग्णांवर आरोग्यदृष्ट्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. पण, कोरोनामुळे शस्त्रक्रिया उशिरा करण्याचा संभ्रम या रुग्णांमध्ये आहे. त्यामुळे बहुतांशी जणांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. त्या करायच्या की पुढे ढकलायच्या या द्विधा स्थितीत रुग्ण आढळून येत आहेत.

येथील जिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून दीड वर्षापासून घोषित आहे. तेथे महिलांच्या बाळंतपणाच्या कलावधीतील सिझर ही शस्त्रक्रिया फक्त केली जात आहे. उर्वरित अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यासाठी येथील कळवा रुग्णलय किंवा मुंबईला जे. जे. सायन्स रुग्णालयाला रुग्ण पाठवला जात आहे. कोरोनाच्या कालावधीतही त्या केल्या जात आहेत. पण, काही रुग्णांची कोरोनाची चाचणी पाॅझिटिव्ह येताच दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीनंतर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जात असल्याने जिल्ह्यातील रुग्ण संभ्रमावस्थेत असले तरी ती किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देऊन तसा सल्ला दिला जात आहे. आवश्यक असल्यास रुग्णांची मानसिकता व सशक्तपणा या गोष्टी लक्षात घेऊन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे निदर्शनात आले आहे.

-----

१) कोरोनाचे एकूण रुग्ण - ५,५४,२१३

बरे झालेले रुग्ण - ५,४२,८७५

कोरोनाचे बळी - ११,३३८

-------

२) दीड महिना वाट पाहा

- कोरोना झाल्यानंतर अशक्तपणा येतो. रुग्ण मानसिकदृष्ट्या फिटनेस नसतो. कोरोनामुळे कमीत कमी १५ दिवस अशक्तपणा अधिक जाणवतो. त्यामुळे रुग्णाकडून शस्त्रक्रियेला कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे महिना ते दीड महिना उशिरा शस्त्रक्रिया करणे उत्तम आहे. या कालावधीत रुग्ण शस्त्रक्रिया करण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. यासाठी दीड महिन्याचा सल्ला डॉक्टर देतात.

------