शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात काँग्रेस कायम उभी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:41 IST

ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार ...

ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायम विरोध करणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संपूर्ण राज्यभर तीन नवे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील मुख्यालयासमोर उपोषण करण्यात आले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाण्यातही स्टेशनबाहेर धरणे धरून दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे प्रभारी राजेश शर्मा, तारिक फारुकी, जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना खान यांनी सांगितले, खोट्या आश्वासनांच्या जिवावर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आता या आश्वासनांचा विसर पडला आहे, देशातील शेतकरी आंदोलनात ३०० नाहक बळी गेलेत, अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. महागाई गगनाला भिडली असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असतानाही या सरकारला अजून जाग येत नाही. या सरकारला जागे करण्याची वेळ आता आली असून ठिकठिकाणी या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाबरोबर विविध कामगार संघटना, सामाजिक संस्थादेखील सहभागी होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.