शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

तारापूरमधील 17 उद्योग बंद

By admin | Updated: February 18, 2017 06:24 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली करणारे तारापूर एमआयडीसीमधील १७ उद्योग बंद केले

पंकज राऊत / बोईसरमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण नियंत्रण नियमांची पायमल्ली करणारे तारापूर एमआयडीसीमधील १७ उद्योग बंद केले आहेत. डिसेंबरमधे ३२ उद्योग बंद केल्या नंतर आता नव्याने १७ उद्योगांवर बंदची करवाई करण्यांत आली आहे तर प्रथम बंद केलेल्या ३२ उद्योगा पैकी ५ उद्योग काही अटींवर सुरु करण्यांत आले आहेत.तारापूर एमआयडीसीतील उद्योगां मधून बाहेर पडणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच ते सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचे गंभीर परिणाम किनारपट्टीलगतच्या पर्यावरणावर होऊ लागल्याने अखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादा कडे याचिका दाखल केल्या नंतर लवादा ने गंभीर दखल घेतली होतीत्या नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळा ने विशेष मोहिमेद्वारे उद्योगांचे सर्वेक्षण करु न सांडपाण्याचे नमुने घेऊन त्यांची प्रयोग शाळेत तपासणी करु न दोषी आढळलेल्या कारखान्यांवर कारवाई केली होती. तर मागील महिन्यात केलेल्या सर्वेक्षणामध्ये गणेश बेन्झोप्लास्ट, मेलोडी हेल्थ केयर प्रा. लि., पुलक्रा केमीकल्स प्रा. लि., आरती इंडस्ट्रीज, झेडस इंटरनॅशनल, शुभश्री केमीकल्स, बोस्टन फार्मा, डूफोन लॅब, मनन केम प्लास्ट, श्री सार्इं इंडस्ट्रीज , झोरबा डाय केम, प्रभात इंजीनियरिंग, वेट फार्मा, स्पेक्ट्रोकेम प्रा. लि., शगुन क्लोदींग, आर्विअम डाय केम , उषा फॅशन हे उद्योग दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. अशा उद्योगांचा पाणी आणि वीजपुरवठा खंडित करून ते बंद केले जात असतात. ही कारवाई आता किती तत्परतेने होते याकडे उद्योग जगताचे लक्ष लागून राहिले आहे.तारापूरचे १७ उद्योग बंद