शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक; नुकसानीच्या प्रस्तावासाठी सहा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप पिकांचा विमा काढला आहे. पंतप्रधान पीकविमा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप पिकांचा विमा काढला आहे. पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१, या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या नुकसानीची माहिती देण्याच्या जटिल अटीतून आता सुटका झाली आहे. परंतु, शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासात दिलेल्या सहा पर्यायांपैकी एकास कळविणे आवश्यक आहे. यानंतर या नुकसानीचे वैयक्तिक अहवाल वेळीच कंपनीला दिल्यास शेतकरी भरपाईस पात्र ठरण्याचे नवीन नियम आता लागू केले आहेत.

पंतप्रधान पीकविमा योजनाअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईस शेतकरी पात्र ठरत आहे. यामध्ये शेती जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग, या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पीक नुकसानग्रस्त झाल्यास त्या पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीदरम्यान विमासंरक्षित क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले, तर या नुकसानग्रस्त शेतातील पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत आपल्या विमा कंपनीला देण्याकरिता आता नव्याने सहा पर्याय दिले आहेत.

-------------

१) आधी काय होते दोन पर्याय (बॉक्स) -

१) पाऊस आणि बिगरमौसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक पातळीवर पंचनामे करून पाठविल्यास भरपाई पात्र.

२) प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे होणारे नुकसान भरपाईस पात्र.

३) पीक काढण्याच्या १५ दिवस आधी होणारी नुकसान भरपाई

-----------