शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सातबारा आॅनलाईन झाल्याने बळीराजांची कोंडी

By admin | Updated: September 14, 2016 04:17 IST

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करुन सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे़

राहुल वाडेकर,  विक्रमगडपालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करुन सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे़ परंतु विक्रमगड व परिसरात अजूनही आॅनलाइनची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांना ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होते आहे़ तसेच नवीन नोंदी, फेरफार टाकण्यासही मोठा कालावधी लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ नागरिकांनी या कामांसाठी थांबायचे तरी किती संबंधीत अधिकारी नुसते वायदे करीत असून या वायद्यांनी आता जनता हैराण झाली आहे़ अनेकांनी जमिनी विकत घेऊन फेरफार नोंदणीची किंवा वारस नोंदणीची प्रकरणे टाकली आहेत़ परंतु गेल्या दोनतीन महिन्यांपासून ही कामे रखडल्याने शेतकरी, व्यापारी आणि गरजूंची मोठी कोंडी झाली आहे़ त्यामुळे तूर्तास तरी हस्तलिखित सातबारा देण्यांत यावेत, अशी मागणी पंचक्रोशीतीतून होत आहे़विक्रमगड तालुक्यातील ९४ गाव पाडयांतील जनतेचे हाल होत आहेत़ रोजच लोक विविध कामांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयासमोर येऊन बसतात व आॅनलाइनचे काम अर्धवट असल्याची सबब ऐकून परत खाली हाताने जातात़त्यामुळे सामान्य जनता,आदिवासी आणि शेतकऱ्यांची, बॅकेची कामे, शासकीय योजनांचा लाभ, तसेच रजिस्ट्रेशन यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेला ७/१२ व फेरफार मिळेनासे झाले आहेत़ परिणामी सगळीच कामे ठप्प झाली आहेत.