शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सातबारा आॅनलाईन झाल्याने बळीराजांची कोंडी

By admin | Updated: September 14, 2016 04:17 IST

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करुन सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे़

राहुल वाडेकर,  विक्रमगडपालघर जिल्हाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून हस्तलिखित फेरफार नोंदी बंद करुन सातबारा उतारे आॅनलाईन करण्याचे काम सुरु केले आहे़ परंतु विक्रमगड व परिसरात अजूनही आॅनलाइनची कामे पूर्ण झालेली नसल्याने नागरिकांना ७/१२ मिळण्यास अडचण निर्माण होते आहे़ तसेच नवीन नोंदी, फेरफार टाकण्यासही मोठा कालावधी लागत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे़ नागरिकांनी या कामांसाठी थांबायचे तरी किती संबंधीत अधिकारी नुसते वायदे करीत असून या वायद्यांनी आता जनता हैराण झाली आहे़ अनेकांनी जमिनी विकत घेऊन फेरफार नोंदणीची किंवा वारस नोंदणीची प्रकरणे टाकली आहेत़ परंतु गेल्या दोनतीन महिन्यांपासून ही कामे रखडल्याने शेतकरी, व्यापारी आणि गरजूंची मोठी कोंडी झाली आहे़ त्यामुळे तूर्तास तरी हस्तलिखित सातबारा देण्यांत यावेत, अशी मागणी पंचक्रोशीतीतून होत आहे़विक्रमगड तालुक्यातील ९४ गाव पाडयांतील जनतेचे हाल होत आहेत़ रोजच लोक विविध कामांसाठी तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयासमोर येऊन बसतात व आॅनलाइनचे काम अर्धवट असल्याची सबब ऐकून परत खाली हाताने जातात़त्यामुळे सामान्य जनता,आदिवासी आणि शेतकऱ्यांची, बॅकेची कामे, शासकीय योजनांचा लाभ, तसेच रजिस्ट्रेशन यासह विविध सरकारी योजनांसाठी आवश्यक असलेला ७/१२ व फेरफार मिळेनासे झाले आहेत़ परिणामी सगळीच कामे ठप्प झाली आहेत.