शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

धक्कादायक! भिवंडीत शासकीय औषधांचा साठा आढळला कचऱ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:28 IST

रस्त्या लगत मोठ्या प्रमाणावर ओषध साठा कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे.

भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत परदेशातील वापरलेले एन ९७ मास्क फेकल्याचे प्रकरण करोना काळात मागील वर्षी उघडकीस आले असतानाच, पुन्हा एकदा याच ठिकाणी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन शेजारील रस्त्या लगत मोठ्या प्रमाणावर ओषध साठा कचऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली आहे.

विशेष म्हणजे या सर्व औषध साठ्याची वापरण्याची मुदत अजून संपलेली नसून या मध्ये हरियाणा सरकार साठी बनविलेल्या औषधांचा सुद्धा समावेश आहे तर काही औषध गोळ्या या डॉक्टर मंडळींना देण्यासाठी बनविलेली सॅम्पल पाकिटे सुद्धा या कचऱ्यात फेकलेल्या आहेत .या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासनांसह आरोग्य यंत्रणेचे कोणतेही लक्ष नसून ही कचऱ्यात फेकलेली औषधे कोणी उचलून नेत त्याचा वापर करून दुरुपयोग केल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे . त्याच बरोबर हि औषधें नेमकी कोणी व का फेकली याचा शोध घेणमे गरजेचे झाले आहे . 

दरम्यान या प्रकाराबाबत ठाणे जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सदर बाब गंभीर स्वरूपाची असून या बाबत चौकशी होऊन सदरचा औषध साठा कचऱ्यात फेकणाऱ्यास शोधून काढून कारवाई केली पाहिजे अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली . 

टॅग्स :BhiwandiभिवंडीMedicalवैद्यकीय