शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

भार्इंदरला अतिरिक्त ५० एमएलडी

By admin | Updated: December 25, 2015 02:18 IST

तहानलेल्या मीरा-भार्इंदर शहराला पाण्याचा स्व-स्त्रोत नसल्याने राज्य शासनाने मंजुर केलेल्या १०० पैकी ५० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मंजुर झाल्याने येत्या दोन ते तीन

भार्इंदर : तहानलेल्या मीरा-भार्इंदर शहराला पाण्याचा स्व-स्त्रोत नसल्याने राज्य शासनाने मंजुर केलेल्या १०० पैकी ५० एमएलडी अतिरीक्त पाणीपुरवठा मंजुर झाल्याने येत्या दोन ते तीन वर्षांत पाण्याची समस्या कमी होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक प्रवाशांचा जीव टांगणीला लावुन चालविण्यात आलेली पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावरील परिवहन सेवा प्रशासनाने मोडीत काढुन जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) कार्यप्रणालीचा टेकु देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. त्याची निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली असुन सुरुवातीला मात्र कंत्राटी पद्धतीवर सेवा सुरु करण्यात आली आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या भुयारी वाहतुक मार्ग तांत्रिक अडचणीत अडकल्याने हा मार्ग सुरु होण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पहावी लागणार आहे. शहरातील सीआरझेड प्रारुप नकाशा वादातित ठरल्याने त्यावर १६ फेब्रुवारी घेण्यात आलेली सुनावणी चर्चेत आली होती. फेब्रुवारीमध्ये पालिकेत सत्तांतर घडुन आघाडीची सत्ता युतीच्या हाती गेली. बीएसयुपी योजनेतील १९ पैकी ६ इमारतींचे काम मुदतीत सुरु न झाल्याने ६ इमारतींना योजनेतुन वगळण्यात आले असुन नवीन अटल योजनेत त्याचा समावेश होण्याची प्रतिक्षेत प्रशासन आहे.गेल्या अनेक वर्षांपासुन डि. बी. रिअ‍ॅल्टी या बिल्डरच्या घशात अडकलेल्या सुमारे ७ हजार चौमी जागेवर ३० आॅगस्टला तीन मजली नाट्यगृहाचे भुमीपुजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. प्रशासनाने प्रथमच जानेवारी २०१५ मध्ये क्रेडिट रेटिंगचा ठेका खाजगी कंपनीला देत पालिकेची पत वाढविण्याचा निर्णय घेतल्याने पुढील काळात पालिकेची वर्गवारी वाढण्याची शक्यता आहे. दुर्लक्षित घोडबंदर कियाच्या डागडुजीला भारतीय पुरातत्व विभागाने मान्यता दिल्याने या किल्याला पर्यटनाच्या माध्यमातुन ५० लाखांच्या खर्चातुन नवसंजिवनी देण्याचा निर्णय प्रशासनाकडुन घेण्यात आला आहे. २०१५-१६ चे अंदाजपत्रक १५ जानेवारीच्या महासभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट न केल्याची तक्रार माजी विरोधी पक्ष नेता आ. नरेंद्र मेहता यांनी राज्य शासनाकडे केल्याने शासनाने पालिकेच्या इतिहासात प्रथमच सभा निलंबित केली होती. (प्रतिनिधी)