शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २८३ अनाथ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:45 IST

ठाणे : कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ४६ मुलांची नोंद झाली आहे. त्यापैकी २८३ बालकांना बालसंगोपन ...

ठाणे : कोरोनामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ४६ मुलांची नोंद झाली आहे. त्यापैकी २८३ बालकांना बालसंगोपन योजनेचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित बालकांपर्यंत पोचून त्यांना तातडीने मदत करावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी गुरुवारी झालेल्या कृती समितीच्या चौथ्या बैठकीत केले.

अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणासाठी जीएम फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फतही मदत करण्यात येत आहे. आतापर्यंत ६६ बालकांच्या माहितीचे प्रस्ताव तयार आहेत. ही मदत संबंधित बालकांपर्यंत पोहोचावी, यासाठी शिक्षण विभागाने त्या मुलांच्या शाळांशी समन्वय साधावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

वेळी जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या तन्वी गांधी या बालिकेस ठोंबरे यांच्या हस्ते अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले. कुमारी तन्वी हिला प्रधानमंत्री केअर योजनेतून व राज्य शासनाच्या वतीनेही आर्थिक मदत देण्यात आली. तिला दरमहा एक हजार १२५ रुपयांची मदत देण्यात येणार आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना जयवंत भोईर यांचे कर्तव्य बजावत असताना कोरोनाने निधन झाले. त्यांच्या वारसांना शासनाच्या सानुग्रह अनुदानाचा पन्नास लाख रुपयांचा धनादेश ठोंबरे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.