शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

शहाड रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

By admin | Updated: February 21, 2017 05:37 IST

शहाड ते पालिका या दीर्घकाळ रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर ऐन निवडणुकीत सुरूवात झाली आहे.

उल्हासनगर : शहाड ते पालिका या दीर्घकाळ रखडलेल्या रस्त्याच्या कामाला अखेर ऐन निवडणुकीत सुरूवात झाली आहे. अर्धवट अवस्थेतील या रस्त्यामुळे आतापर्यंत ६ जणांचे बळी गेले आहेत. आताही या कामामुळे चोपडा कोर्ट परिसरात वाहतूक कोंडी होते आहे. हा रस्ता काही महिन्यांतच पूर्ण होईल, अशी प्रतिक्रिया पालिकेकडून देण्यात आली. उल्हासनगरातील १७ कोटींचा पालिका ते शहाड रेल्वे स्टेशन रस्ता दोन वर्षे रखडला आहे. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी ठेकेदाराला नोटीस देवून गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर विद्यमान आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी ठेकेदाराशी चर्चा करून तीन कोटीचा निधी दिला आणि जलदगतीने काम करण्याचे आदेश दिले. हे काम दोन वर्षे रखडल्याने सहा जणांचे बळी गेल्याचा आरोप महासभेत झाला होता. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. अनेक वर्षे बंद असलेले हे काम ऐन निवडणुकीत सुरू झाल्याने तो चर्चेचा विषय बनला. २४ कोटीच्या निधीतून एकूण सहा रस्ते बांधण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या रस्त्यांचे कामही कागदावरच आहे. चार कोटीच्या निधीतून रस्त्यांची दुरस्ती व खड्डे भरण्याचे काम केले जाईल, असे दाखविले आहे. प्रत्यक्षात त्या रस्त्यांची चाळण झाली आहे. मोर्यानगरी ते व्हिटीसी ग्राऊंडकडे जाणाऱ्या रस्त्याचीही दूरवस्था झाली असून त्या रस्त्यावरही लहान-मोठे अपघात होत आहेत. (प्रतिनिधी)