शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

गावे वगळण्यासाठी पुन्हा संघर्ष

By admin | Updated: December 21, 2015 23:38 IST

वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यासाठी ग्रामस्थांनी २००९ प्रमाणे पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन जन आंदोलन समितीने निर्मळ येथील चौक सभेत केले.

वसई : वसई-विरार महापालिकेतून गावे वगळण्यासाठी ग्रामस्थांनी २००९ प्रमाणे पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन जन आंदोलन समितीने निर्मळ येथील चौक सभेत केले.महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, त्यानंतर या निर्णयात बहुजन विकास आघाडीने खो घालून गावे महापालिकेतच राहू दिली. आता तर उर्वरीत २१ गावेही महापालिकेत समाविष्ट करावीत अशी मागणी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि विलास तरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे गावांचे अस्तित्व नष्ट होवून घर बांधण्यासाठीही ग्रामस्थांना महापालिकेकडे याचना करावी लागणार आहे. त्यामुळे २००९ सारखे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन निर्मळ येथील एका चौक सभेत करण्यात आले.जन आंदोलनाचे कार्याध्यक्ष मिलींद खानोलकर, शिवा किणी, टोनी डाबरे, सुनील डिसील्वा, समीर वर्तक, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय पाटील, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, संजय कोळी, उदय चेंदवणकर, डॉमनिका डाबरे, विन्सेंट परेरा, टेंभी-कोल्हापुरच्या सरपंचा पूजा घोडविंदे आदि पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.