शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

गटारीच्या दिवशी १४१ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 23:29 IST

गटारीनिमित्त पार्टी करून परतणाऱ्या १४१ मद्यपी दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वेगवेगळ्या युनिटने कारवाई करून त्यांच्याकडून अवघ्या एका दिवसात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गटारीनिमित्त पार्टी करून परतणाऱ्या १४१ मद्यपी दुचाकीस्वारांवर ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वेगवेगळ्या युनिटने कारवाई करून त्यांच्याकडून अवघ्या एका दिवसात एक लाख ६७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.गटारीच्या दिवशी दारू पिऊन धांगडधिंगा करणे, मुलींची छेड काढणे किंवा दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवणे, असे गैरप्रकार करणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने शनिवार, २२ जुलैपासून संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात नाकाबंदी केली होती. रविवार, २३ जुलै रोजी वाहतूक शाखेच्या ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागांतील १८ युनिटच्या २५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी १४१ मद्यपी दुचाकीस्वारांवर कारवाई केली. कल्याणचा सुभाष चौक, वल्लीपीर चौक, दुर्गाडीनाका तसेच ठाण्यातील उपवन परिसर, तीनहातनाका, कॅडबरी, नितीन कंपनीनाका आणि माजिवडा तसेच बाळकुमनाका, कळवा, मुंब्रा, भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली आदी परिसरांमध्ये १८ युनिटच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या पथकांनी संशयित मद्यपींची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी केली.