शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ६८९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६८९ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ६८९ रुग्ण आढळून आले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ६८ हजार ३१९ झाली असून, ६ हजार २९० मृत्यूची नोंद झाली आहे.

ठाणे शहरात २०५ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ६३ हजार २७६ वर पोहोचली आहे. तर, तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १ हजार ३९४ झाली. कल्याण-डोंबिवलीत नवीन २१० रुग्ण सापडले असून, एकाचा मृत्यू आहे. या शहरात आतापर्यंत ६४ हजार १७६ बाधित असून १ हजार २०६ मृत्यू झाले आहेत.

उल्हासनगरमध्ये २२ रुग्ण आढळले. तर एकाचाही मृत्यू झालेला नाही. आता या शहरात ११,९४८ बाधित नोंदले असून मृत्यू संख्या ३७२ झाली आहे. भिवंडीत ११ रुग्ण असून, एकाही मृत्यूची नोंद नाही. येथे आता ६ हजार ८२४ बाधितांची तर, ३५५ मृतांची नोंद कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४४ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या शहरात एकूण २७ हजार ३७१ बाधितांसह ८०४ मृतांची संख्या आहे.

अंबरनाथमध्ये नवीन १९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, एकाचाही मृत्यू झालेला नाही. या शहरात एकूण ८ हजार ९०८ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ आहे. बदलापूरला ४३ रुग्ण सापडल्याने एकूण बाधितांची संख्या १० हजार ०८५ वर पोहोचली आहे. येथे एकही मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२७ आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात १३ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. आतापर्यंत १९ हजार ६५२ बाधित झाले असून एकही मृत्यू नाही. त्यामुळे ५९७ मृत्यूची नोंद कायम आहे.

-------------