शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
4
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
5
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
6
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
7
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
8
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
9
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
10
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
11
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
12
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
13
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
14
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
15
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
16
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
17
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
18
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
19
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
20
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

६७ हजार ८५५ जणांना मोतीबिंदू

By admin | Updated: June 22, 2017 00:00 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षभरात एकूण ६७ हजार ८५५ जणांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे

पंकज रोडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षभरात एकूण ६७ हजार ८५५ जणांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या उद्दीष्टापैकी ठाणे जिल्ह्याने ८८ टक्के तर पालघर जिल्ह्याने ७७ टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्याची माहिती ठाणे जिल्हा नेत्र विभागाने दिली आहे. वाढत्या वयोमानानुसार, प्रत्येक माणसामध्ये मोतीबिंदू यासारख्या आजाराची लक्षणे दिसू लागतात. त्यातच, शासनाने मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी प्रत्येक जिल्ह्याला ठराविक उद्दीष्ट निश्चित करून दिले जाते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यासाठी २०१६-१७ यावर्षासाठी ५८ हजार ०५३ तर पालघर जिल्ह्यासाठी २१ हजार ५२६ मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ठाणे सिव्हील रुग्णालयात महिन्यातून आठ दिवस तर उल्हासनगरमध्ये चार दिवस आणि शहापूरात दोन दिवस तसेच पालघर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून जव्हार येथे महिन्यातून दोन दिवस याबाबत शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातील ५१ हजार २८४ तर पालघर जिल्ह्यातील १६ हजार ५७१ जणांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ती केल्यानंतर लेन्स लावण्यात येते.