शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

पालघरमध्ये 36 तलाठ्यांना मिळणार नवीन लॅपटाॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:54 IST

भूखंड होणार चिन्हांकित : संचालक भूमिअभिलेख यांच्याकडे मागणी

हितेन नाईक पालघर : ‘डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील भूखंडांना चिन्हांकित करण्यासाठी जिल्ह्यातून ३६ लॅपटॉपची मागणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम यापूर्वी राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम या नावाने ओळखला जात असे.भूमिअभिलेखाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि एक केंद्रिकृत भूमिअभिलेख व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याच्या उद्देशाने २००८ मध्ये भारत सरकारने योजना सुरू केली होती. राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम २००८ मध्ये सुरू करण्यात आला. भारत सरकारने अंकेक्षण आणि भूमिअभिलेख आधुनिकीकरण आणि मध्यवर्ती भूमिअभिलेख व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्याचा मुख्य उद्देश होता. मॅप केलेले आणि अनमॅप न केलेले अधिकृत भूमिअभिलेख सरकार जमीन मालकांना मूलभूत सुविधा आणि हक्कांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करेल, असा विश्वास शासनाकडून व्यक्त करण्यात आला होता. डीआयएलआरएमपी हे दोन प्रकल्पाचे एकत्रीकरण असून जमीन अभिलेखाचे संगणीकरण आणि महसूल प्रशासनाचे सशक्तीकरण आणि भूमिअभिलेखाचे अद्ययावतीकरण करण्याचा शासनाचा उद्देश होता. दरम्यान, ज्या तलाठ्यांना पहिल्या कोट्यात लॅपटॉप, प्रिंटर मिळाले नव्हते, त्यांना मिळणार आहेत. जिल्ह्यात ३४ मंडळ अधिकारी आणि १२५ तलाठी आहेत. एकूण जागा १८४ आहेत तर ५९ जागा रिक्त आहेत.पूर्वीच्या लॅपटाॅपचे काय करायचे?यापूर्वी १७६ लॅपटॉप व प्रिंटर शासनाकडून प्राप्त झाले होते. ते वाटप करण्यात आले. त्यानंतर ३६ लॅपटॉप व प्रिंटरची मागणी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमिअभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडे केली असून ते लवकर प्राप्त होतील. दरम्यान, डेल कंपनीचे लॅपटॉप निकृष्ट दर्जाचे होते. अनेक वेळा बिघाड व्हायचे, दुरुस्तीसाठी कंपनीकडून  प्रतिसाद नव्हता. लॅपटॉप चार वर्षांपूर्वी मिळाले आहेत. प्रिंटर एकदम बोगस, काही महिने चालले, बाकी सर्व बंद अवस्थेत पडून आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत.