शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

२६ आॅक्टोबरला लाक्षणिक उपोषण

By admin | Updated: October 15, 2016 06:45 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावे वगळण्याच्या मागणीकरिता येत्या २६ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण केले

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेली २७ गावे वगळण्याच्या मागणीकरिता येत्या २६ आॅक्टोबर रोजी लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. या उपोषणात २७ गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्वपक्षीय संघर्ष समितीने केले आहे. आशेळे गावातील शिवलीला लेवा पाटीदार सभागृहात २७ गावे संघर्ष समितीची सभा शुक्रवारी पार पडली. या वेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, पदाधिकारी अर्जुनबुवा चौधरी, बळीराम तरे, चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते आदी मान्यवर उपस्थित होते.२७ गावांतील रस्ते विकास हा गावांसाठी केला जात नसून बिल्डरांसाठी केला जात आहे, असाही आरोप या वेळी समितीने केला.२७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय १ जून २०१५ रोजी राज्य सरकारने घेतला. त्यानंतर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांची जाहीर सभा घेतली. त्या वेळी २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याकरिता संघर्ष समितीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. त्यावर राज्य सरकारने अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही.ही गावे वगळण्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी केली गेली.