शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

अहमदनगर-जातेगाव महामार्गाचे काम मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

पालकमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, या रस्त्याबाबत सर्व्हेचे काम ...

पालकमंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, या रस्त्याबाबत सर्व्हेचे काम २०१९ ला झाले. संयुक्त मोजणी व सीमांकनाचे काम पूर्ण झाले, नकाशे झाले पण भूसंपादनाचे काम थांबलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र पाहिजे. ते मिळाले नाही, म्हणून पुढील काम थांबले आहे.

अहमदनगरपासून जातेगावपर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले पण जातेगाव ते टेंभूर्णी रस्त्याचे अद्याप कोणतेच काम सुरू नाही. या रस्त्याची दुरवस्था झालेली असून येथे वारंवार अपघात होत असून अनेकांचे जीव जात आहेत. मंजूर रस्ता केवळ तांत्रिक बाबीमुळे रेंगाळला असून या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी बागल यांनी केली आहे. या निवेदनावर अनिल महाजन, वैभव सावंत, अप्पासाहेब सुरवसे आदींच्या सह्या आहेत.

----