शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

रतनचंद बँक अपहारप्रकरणी दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST

हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. कडलास रोड, सांगोला), अशोक भास्कर माळी (रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी) यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज ...

हरिदास निवृत्ती राजगुरू (रा. कडलास रोड, सांगोला), अशोक भास्कर माळी (रा. शुक्रवार पेठ, टेंभुर्णी) यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. अरविंद नाझरकर (रा. हजारे गल्ली, मंगळवेढा) यांनी टेंभुर्णी पोलिसांत अपहाराचा गुन्हा नोंदला होता.

दोघांनी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत कार्यरत असताना हातावरील शिल्लक रकमेमध्ये १ कोटी १४ लाख ८७ हजार ८२२ रुपये, २०१६ ते २०२० कालावधीत शाखेच्या बँक ऑफ इंडिया खात्यामधील १ कोटी ९२ लाख २५ हजार रुपये, बँकेच्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खात्यामधील २ कोटी ४९ लाख ९० हजार रुपये असा एकूण ५ कोटी ५७ लाख २ हजार ८२२ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बँकेच्या इतक्या मोठ्या रकमेची विल्हेवाट कशी लावली. रकमेचे काय केले. प्रत्यक्ष तपास होऊन रक्कम वसूल होणे गरजेचे आहे. अर्जदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तिवाद सरकारी वकील ॲड. प्रदीप बोचरे यांनी केला. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करून अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. बँकेच्या वतीने ॲड. सागर रोडे यांनी काम पाहिले.