शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

आगळगावात मोबाईल टॉवरची वीज सातत्याने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी ; बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे बीएसएनएलसह विविध कंपन्यांच्या टॉवरची वीज गेल्यानंतर मोबाईलची रेंज गायब ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बार्शी ; बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे बीएसएनएलसह विविध कंपन्यांच्या टॉवरची वीज गेल्यानंतर मोबाईलची रेंज गायब होण्याच्या प्रकारात वाढ

झाली आहे. इंटरनेटला फोर जी स्पीड असून नेटला टुजी सुद्धा मिळत नाही. त्यामुळे या परिसरात सीमकार्ड धारकांची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

उत्तर बार्शी तालुक्यात आगळगाव हे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव आहे. सध्या कोरोनामुळे शालेय मुलामुलींचा ऑनलाईन अभ्यासक्रमाकडे जास्त कल असल्याने केवळ सतत लाईट गेल्यामुळे रेंजअभावी अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे.

आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असून गावात बँका, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने गावच्या परिसरात बाहेरगावच्या लोकांची सतत रहदारी असते. मोबाईल रेंज गेल्यानंतर नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या टाॅवर असलेल्या कार्यालयात जनरेटर असतानासुद्धा तो चालू केला जात नसल्याची ओरड होत आहे.