शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

कर्जाला कंटाळूनच शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: August 22, 2014 00:43 IST

कर्जाला कंटाळून आत्महत्या

मंगळवेढा : हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथील शेतकरी एकनाथ पांडुरंग सूर्यवंशी (वय ४५) याने बॅँक व विविध पतसंस्थांकडून काढलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.तहसीलदार पुनाजी कोथेरे, पो.नि. दिलीप पाटील, तालुका कृषी अधिकारी गजानन ताटे या त्रिसदस्यीय समितीने मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चौकशी केली. त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. गेल्या चार महिन्यात कर्जाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मंगळवेढ्यात दोनवर गेली आहे. मयत एकनाथ सूर्यवंशी यांनी बॅँक आॅफ इंडियाकडून साडेतीन लाख, जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून ४० हजार, एका पतसंस्थेकडून ८२ हजार रुपयांचे कर्ज काढल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.सलग चार वर्षे पावसाअभावी तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शिरनांदगी तळे पाण्याअभावी कोरडे पडले होते. परिणामी कर्ज काढून पाईपलाईन केली. शेतीमध्ये उत्पादन नाही, काढलेल्या कर्जाचे व्याज मोठे होत गेले. हे कर्ज कशाने फेडायचे या विवंचनेत तो नेहमी असे. यातूनच त्यांनी आत्महत्या केली.