शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

ए.पी.एल.शिधापत्रिकेसाठी ३० लाख मेट्रिक टन तांदूळ मे महिन्यासाठी दिली मंजुरी; गहू मात्र अद्याप मंजूर नाही

By admin | Updated: May 7, 2014 00:33 IST

सोलापूर:

सोलापूर: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल.(केसरी) कार्डधारकांनाही मे महिन्याचे धान्य देण्यात येणार असून, राज्यातील ५५ लाख ४५ हजार २९८ कार्डधारकांसाठी २९,९०० लाख मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची राज्यात फेब्रुवारीमध्ये अंमलबजावणी झाली. ए.पी.एल.मधील कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागात ७५ टक्के व शहरात ५५ टक्के कार्डधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेसाठी घेण्यात आली आहेत. अशा कार्डधारकांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये दराने दिला जात आहे. रेशन कार्डवर असलेल्या प्रतिव्यक्ती पाच किलोप्रमाणे धान्य दिले जात आहे. अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या ए.पी.एल. कार्डधारकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार होती. शासनाने दखल घेत मे महिन्याचा तांदूळ मंजूर केला आहे. राज्यातील ३४ जिल्‘ांसाठी हा तांदूळ दिला जाणार असून गहू मात्र मंजूर झालेला नाही. चौकट० प्रति कार्ड ५ किलो तांदूळ व १० किलो गहू ० तांदूळ प्रति किलो ९ रुपये ६० पैसे, गहू प्रति किलो ७ रुपये २० पैसे० ए.पी.एल. प्रति कार्ड १५ किलो धान्य देणार चौकटकार्डधारक व कंसात तांदूळ(मे.टन.मध्ये)ठाणे-१,३३,२४९(९३३), रायगड-१,६३,२६४(११४३), रत्नागिरी- ८५,५०७( ५९९), सिंधुदूर्ग-३५,७८४(२५०), नाशिक-१,७९,०६०(८९५), धुळे-१,०८,१०२(५४१), नंदूरबार-८४,०६७(५८८), जळगाव-२,४७,०६३(१२३५), अहमदनगर- १,०१,७८४(५०९), पुणे-६,५४,६०५(३२७२), सांगली- ७९,२३५(३९६), सातारा-१,२९,८९९(६४८), सोलापूर- २,२७, ५३७(११३७), कोल्हापूर- १,५५,४७७(७७६), औरंगाबाद-३,१०,३४६(१५५३), नांदेड-१,३२,०३४(६५९), हिंगोली-७६,७७५(३८३), लातूर-७९,२९४(३९५), जालना-३७,४२४(१८६), उस्मानाबाद-४,४६,८८६(५८३), बीड-१,२३,६७७(६१७), परभणी-१,१५,५८९(५७७), अमरावती-१,४६,७९३(५७७), अकोला-७३,२५३(३६५), वाशिम-६४,४७१(३२१), यवतमाळ-२८,३३८(१४१), बुलढाणा-८६,४९०(४३१), नागपूर-३,५५,५१३(१७७७), वर्धा-६०,५३४(३०२), भंडारा-५४,५००(२७२), गोंदिया-६८,०११(३४०), चंद्रपूर- ४०,९७७(२०५), गडचिरोली-२४४१(१७) एकूण ५५ लाख ४५ हजार २९८(२९,९००)