शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

वेंगुर्ले मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही

By admin | Updated: April 17, 2015 00:22 IST

सातार्डेकर यांचा इशारा : ...तर वेंगुर्लेची जनता रस्त्यावर उतरेल

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरात मायनिंग कदापि होऊ देणार नाही. कारण या मायनिंगमुळे वेेंगुर्ले शहराचे अस्तित्वच नष्ट होणार आहे आणि वेंगुर्ले शहराचा विकास तर सोडाच, मायनिंगमुळे शहर भकास होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. मनीष सातार्डेकर यांनी व्यक्त केले. रेडीपाठोपाठ आता वेंगुर्ले शहरात मायनिंगचा घाट घालण्यात येत आहे; परंतु वेंगुर्ले शहरात मायनिंग सुरू झाल्यास त्याला तीव्र विरोध होणारच आणि ते योग्यच आहे. आज वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथे कित्येक वर्षे मायनिंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मायनिंगच्या जिवावर रेडी पोर्टसारख्या कंपन्यांनी करोडोची माया जमा केली; परंतु रेडी गावचा विकास का झाला नाही? असा सवाल सातार्डेकर यांनी केला आहे. सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून मायनिंगच्या हव्यासापोटी समुद्रसपाटीपासून खड्डे मारण्यात येत आहेत. हे मायनिंंग आताच रोखले नाही तर भविष्यात समुद्राचे पाणी रेडी गावात घुसून रेडीची अवस्था माळीण गावासारखीच होईल, यात काडीमात्र शंका नाही. त्यामुळे रेडीचे उदाहरण समोर असताना वेंगुर्लेत मायनिंग होऊच देणार नाही. तसेच लोकांची दिशाभूल करून त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनी हडप करून मायनिंगचा घाट घातला असेल आणि राज्य सरकार, संबंधित मंत्री व अधिकारी त्यांना मदत करीत असतील, तर वेंगुर्लेची जनता रस्त्यावर उतरेल. परंतु, वेंगुर्ले शहरात मायनिंग होऊ देणार नाही, असे मत सातार्डेकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)