शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय परिषदेचा देवरुखात समारोप

By admin | Updated: December 11, 2014 23:54 IST

बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर

देवरूख : शहरातील आठल्ये - सप्रे - पित्रे महाविद्यालयात ‘नैसर्गिक साधन संपत्ती व जैवविविधता यांच्या चिरंतन विकासाकरिता संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन बेंगलोर येथील शास्त्रज्ञ डॉ. आर. आर. राव यांच्याहस्ते झाले. तीन दिवसीय परिषदेमध्ये डॉ. पी. जी. दिवाकर यांनी अंदमानातील जाखा आदिवासी यांच्याकडून नैसर्गिक साधनांचा केला जाणारा वापर याबाबत मार्गदर्शन केले. जयंत सरनाईक यांनी ‘लोकसहभागातून देवरार्इंचे संवर्धन’ याविषयी व्याख्यान दिले. मध्यप्रदेश येथील डॉ. सुशांत पुणेकर यांनी ‘जैव सागरी विविधता तसेच पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास’ याबाबत माहिती दिली. बारामती येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राणी यांच्या सहसंबंधाची जैवविविधता संवर्धनातील भूमिका याविषयी विचार सादर केले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्र्रेकर यांनी माती व पाणी यांचे कोकणाच्या शाश्वत विकासकरिता संवर्धन याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.पुणे येथील डॉ. टी. सी. तारानाथ यांची जैवसंसाधने आणि त्यांचे व्यवस्थापन, डॉ. एस्. एस्. कांबळे यांनी चिरंतन व आधुनिक शेतीकरिता कीडव्यवस्थापनाचे महत्त्व याविषयी परिपूर्ण माहिती दिली. डॉ. पी. तेताली यांनी नष्ट होऊ घातलेल्या सजिवांच्या संवर्धनासाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर, डॉ. एस. आर. यादव यांनी पश्चिम घाटातील दुर्मीळ वनस्पतींचा शाश्वत विकासासाठी वापर तसेच डॉ. पी. एस. इंगोले यांनी सागरी जैवविविधता या विषयावर सविस्तर माहिती दिली.तीन दिवसीय परिषदेमध्ये १६ राज्यातून १४० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी संशोधन पेपर सादर केले. समारोप कार्यक्रम संस्थेचे उपाध्यक्ष सदानंद भागवत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रताप नाइकवाडे, डॉ. मीरा काळे, सागर संकपाळ, उदय भाटे, डॉ. अमित वराळे, डॉ. हेमंत चव्हाण, संजय टाकळकर, माधुरी जोशी, धनंजय दळवी, अमृता शिंदे, अजिंक्य नाफडे यांनी मेहनत घेतली.(प्रतिनिधी)