शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

सावित्रीबार्इंचा आदर्श घ्या

By admin | Updated: March 9, 2015 23:53 IST

एम. के. गावडे : वेंगुर्लेतील महिला दिनात मार्गदर्शन

वेंगुर्ले : सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन प्रवाहात आणण्याचे अमूल्य कार्य के ले. त्यांचा आदर्श प्रत्येक महिलेने ठेवल्यास खऱ्या अर्थाने महिला सक्षम बनतील, असे विचार कृषीभूषण पुरस्कारप्राप्त एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे काढले. वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहकार विभागाचे श्रीकांत कावले, सावंतवाडी येथील युवा उद्योजक गुरू वारंग, संचालिका लीला परब तसेच क्वॉयर बोर्डाचे फिल्ड आॅफिसर शंकर नारायणन, सहकार अधिकारी आर. आर. परदेशी, सूर्यकांत फळ प्रक्रिया संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, माजी सरपंच दीपिका राणे, तृप्ती साळगावकर, श्वेता नाईक, देवगडच्या उद्योजिका रंजना कदम, उज्ज्वला साळगावकर, महिला काँग्रेस अध्यक्षा सुजाता देसाई, निधी परब, माधुरी गडेकर, लक्ष्मी परब, ज्योती वारंग, रक्षिता गोवेकर, मीरा सावंत, वैशाली गावडे, आदी महिला उपस्थित होत्या. महिला आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात संधी मिळाली आहे. आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता रोजगार व व्यवसायाची कास धरावी, तरच प्रगती साधू शकते, असे गावडे यांनी सांगितले. प्रज्ञा परब, शंकर नारायणन, श्रीकांत कावले यांनी विचार मांडले. आभार सुषमा भगत यांनी मानले. (वार्ताहर)तरच प्रगती आरक्षणामुळे महिलांना अनेक क्षेत्रात संधी मिळाली . त्यांनी कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी योगदान द्यावे. त्याकरिता रोजगार व व्यवसायाची कास धरावी, तरच प्रगती साधू शकते.