शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

सिंधुदुर्ग काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता

By admin | Updated: July 3, 2014 23:59 IST

नेते-पदाधिकाऱ्यांत आरोप-प्रत्यारोप

कणकवली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा करताना काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी अलीकडेच पदाधिकाऱ्यांबाबत कठोर जाहीर वक्तव्य केले होते. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस नेते तसेच पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा झालेला पराभव हा मोदी लाटेमुळे झालेला नसून काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी ठेकेदार झाले असून त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत जनतेने नाराजी व्यक्त केल्यानेच झाला होता, अशी भूमिका नीतेश राणे यांनी कणकवलीतील पत्रकार परिषदेत मांडली होती. या भूमिकेचे समर्थन कणकवली, कुडाळ तसेच अन्य तालुक्यांतील काही कार्यकर्त्यांनी करत फटाक्यांची आतषबाजी केली होती, तर माजी आमदार राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले होते. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये अंतर्गत कलगीतुरा रंगला आहे. ‘नाराज’ पक्षांतराच्या पवित्र्यात नीतेश राणे यांच्या वक्तव्यामुळे अनेक पदाधिकारी नाराज झाले असून, ते पक्षांतर करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नीतेश राणे यांनी मांडलेल्या कठोर भूमिकेबाबत खुद्द नारायण राणे यांनी तेलींसारख्या माजी आमदाराला फटकारल्यामुळे खळबळ माजली आहे. (वार्ताहर)