शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शाळा बंद आंदोलन

By admin | Updated: August 17, 2014 00:12 IST

शाळा बंद आंदोलन

पेठ : तालुक्यातील हरणगाव व कोपुर्ली येथील विनाअनुदानित माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संस्थाचालकांच्या मनमानीला कंटाळून थेट शाळा बंद आंदोलन छेडले आहे. यामुळे या शाळेतील जवळपास तीनशे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे़निर्मिती सामाजिक कार्य व संशोधन केंद्र, सटाणा या संस्थेच्या वतीने हरणगाव व कोपुर्ली येथे गत दहा वर्षांपासून विनाअनुदानित माध्यमिक विद्यालय सुरू आहे़ हरणगाव येथे इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गात १४७, तर कोपुर्ली येथे १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थाचालकाने गत अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा अनुशेष पूर्ण न केल्याने दोन वेळा शासनाच्या मूल्यांकनात पात्र होऊनही केवळ संस्थाचालकाच्या आडमुठे धोरणामुळे अनुदान मिळत नसल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी शाळा बंद केली आहे़ हे कर्मचारी अनेक वर्षांपासून विनावेतन काम करत असताना व शासन अनुदान देण्यास तयार असतानाही संस्थाचालकांनी अनुशेष पूर्ण न केल्याने वेतनापासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे़ यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून मुकण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ (वार्ताहर)