शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

रत्नागिरीचे दोघे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर

By admin | Updated: October 25, 2015 23:31 IST

शॉटगन डबल टॅ्रप : विक्रांत देसाई, मानस कीर यांचा समावेश

रत्नागिरी : शॉटगन डबल ट्रॅप या नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल नाव कोरलंय. नुकत्याच जयपूर येथे झालेल्या २५व्या आॅल इंडिया जी. व्ही. मावळणकर शॉटगन शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील डबल टॅ्रप या नेमबाजी प्रकारात रत्नागिरीतील चार खेळाडंूची निवड झाली होती. यापैकी मानस हेमंत कीर आणि विक्रांत रमाकांत देसाई हे दोघे आता राष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहेत. मानस कीर याने या स्पर्धेत ६० पैकी ३९ गुणांची कमाई करत कांस्य पदकावर नाव कोरले. विक्रांत देसाई याने ६०पैकी ३१ गुणांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल नाव निश्चित केलं आहे. याच स्पर्धेत विशाल देसाई यांनी ६०पैकी २४ गुण मिळवले. मात्र, ६ गुणांनी त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठीची निवड हुकली. डिसेंबरमध्ये जयपूर येथे होणाऱ्या २५व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मानस कीर आणि विक्रांत देसाई हे दोन खेळाडू महाराष्ट्राकडून खेळतील. रत्नागिरीसारख्या शहरात जिथे डबल ट्रप या नेमबाजी प्रकारासाठी आवश्यक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत, अशा स्थितीत या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. रत्नागिरीतील खेळाडूंना राष्ट्रीयस्तरावर खेळताना अडचणींना सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंंदे यांचे त्यांना सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)