शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

रत्नागिरीचे दोघे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर

By admin | Updated: October 25, 2015 23:31 IST

शॉटगन डबल टॅ्रप : विक्रांत देसाई, मानस कीर यांचा समावेश

रत्नागिरी : शॉटगन डबल ट्रॅप या नेमबाजी स्पर्धेत रत्नागिरीच्या दोन खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपल नाव कोरलंय. नुकत्याच जयपूर येथे झालेल्या २५व्या आॅल इंडिया जी. व्ही. मावळणकर शॉटगन शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेतील डबल टॅ्रप या नेमबाजी प्रकारात रत्नागिरीतील चार खेळाडंूची निवड झाली होती. यापैकी मानस हेमंत कीर आणि विक्रांत रमाकांत देसाई हे दोघे आता राष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहेत. मानस कीर याने या स्पर्धेत ६० पैकी ३९ गुणांची कमाई करत कांस्य पदकावर नाव कोरले. विक्रांत देसाई याने ६०पैकी ३१ गुणांची कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपल नाव निश्चित केलं आहे. याच स्पर्धेत विशाल देसाई यांनी ६०पैकी २४ गुण मिळवले. मात्र, ६ गुणांनी त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठीची निवड हुकली. डिसेंबरमध्ये जयपूर येथे होणाऱ्या २५व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी मानस कीर आणि विक्रांत देसाई हे दोन खेळाडू महाराष्ट्राकडून खेळतील. रत्नागिरीसारख्या शहरात जिथे डबल ट्रप या नेमबाजी प्रकारासाठी आवश्यक कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत, अशा स्थितीत या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. रत्नागिरीतील खेळाडूंना राष्ट्रीयस्तरावर खेळताना अडचणींना सामोरे जावे लागले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक संजय शिंंदे यांचे त्यांना सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)