शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तेतून देशाचे नाव उज्ज्वल करा

By admin | Updated: June 28, 2015 23:23 IST

मीराताई जाधव : पणदूर येथे गुणवंतांचा सत्कार

वेंंगुर्ले : चांगल्या गुणांबरोबरच चांगले आचरण ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करा, असा संदेश ज्येष्ठ समाजसेविका मीराताई जाधव यांंनी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. पणदूर येथे आयोजित केलेल्या दहावी, बारावी परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्र्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मीराताई जाधव व सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योगपती पुष्कराज कोले कोकितकर, माजी नगरसेविका श्वेता हुले, मख्याध्याजक संजय मालवणकर, प्राचार्य सातोसे, संस्थेचे कांदळकर, गावडे, प्रकाश परब, शेखर सामंत, आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांनीही आपल्या मनोगतांतून सिंधुदुर्गची गुणवत्ता विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी पुष्कराज कोले, शशिकांत अणावकर, आनंद जामसंडेकर, अद्वैत देसाई, सागर सामंत यांनाही आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभामध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांकास लॅपटॉप व रोख रक्कम, द्वितीय व तृतीय क्रमांकास रिस्ट वॉच व स्मृतिचिन्ह देऊन मीराताई जाधव व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, शिक्षण, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश घाटवळ यांनी सूत्रसंचालन केले. शेखर सामंत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महिलांनी सजगता बाळगावीसमाजातील भ्रष्टाचार थांबायचा असेल तर त्याची सुरुवात पालकांनीच स्वत:पासून करणे गरेचे आहे. शिवाय यासाठी प्रत्येक महिलेनेही सजगतेने यामध्ये योगदान द्यावे, असे मत मीराताई जाधव यांनी व्यक्त केले.