शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

गुणवत्तेतून देशाचे नाव उज्ज्वल करा

By admin | Updated: June 28, 2015 23:23 IST

मीराताई जाधव : पणदूर येथे गुणवंतांचा सत्कार

वेंंगुर्ले : चांगल्या गुणांबरोबरच चांगले आचरण ठेवून देशाचे नाव उज्ज्वल करा, असा संदेश ज्येष्ठ समाजसेविका मीराताई जाधव यांंनी जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना दिला. पणदूर येथे आयोजित केलेल्या दहावी, बारावी परीक्षेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्र्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मीराताई जाधव व सेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योगपती पुष्कराज कोले कोकितकर, माजी नगरसेविका श्वेता हुले, मख्याध्याजक संजय मालवणकर, प्राचार्य सातोसे, संस्थेचे कांदळकर, गावडे, प्रकाश परब, शेखर सामंत, आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार वैभव नाईक यांनीही आपल्या मनोगतांतून सिंधुदुर्गची गुणवत्ता विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी जोपासण्याचे आवाहन केले. यावेळी पुष्कराज कोले, शशिकांत अणावकर, आनंद जामसंडेकर, अद्वैत देसाई, सागर सामंत यांनाही आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभामध्ये दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी प्रथम क्रमांकास लॅपटॉप व रोख रक्कम, द्वितीय व तृतीय क्रमांकास रिस्ट वॉच व स्मृतिचिन्ह देऊन मीराताई जाधव व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालकांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी, शिक्षण, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश घाटवळ यांनी सूत्रसंचालन केले. शेखर सामंत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)महिलांनी सजगता बाळगावीसमाजातील भ्रष्टाचार थांबायचा असेल तर त्याची सुरुवात पालकांनीच स्वत:पासून करणे गरेचे आहे. शिवाय यासाठी प्रत्येक महिलेनेही सजगतेने यामध्ये योगदान द्यावे, असे मत मीराताई जाधव यांनी व्यक्त केले.