शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

स्वरमयी जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: June 18, 2014 00:59 IST

दहावी निकाल : कुडाळ हायस्कूलची विद्यार्थिनी

कणकवली : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के लागला आहे. या परीक्षेत कुडाळ हायस्कूल कुडाळची स्वरमयी नंदन सामंत हिने ९८ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकावला आहे. कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलची स्नेहल विजय परब व एस.एम. हायस्कूलची मिताली भरत गावडे यांनी प्रत्येकी ९७.८0 टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक तर कुडाळ हायस्कूलच्या सायली वेंगुर्लेकर व सावंतवाडी येथील आर.पी.डी. हायस्कूलच्या राजेश अनंत सावंत याने प्रत्येकी ९७.६0 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. कणकवली विद्यामंदिरची श्रेया पाटील व एस. एम. हायस्कूलच्या मिताली पावसकर यांनी प्रत्येकी ९७.२0 टक्के गुण मिळविले आहेत. सिंधुदुर्गातील दहावीच्या परीक्षेसाठी १३ हजार ६७५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १३ हजार १८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ६ हजार ८२७ मुलगे तर ६ हजार ३६२ मुलींचा समावेश आहे. गतवर्षीही राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा ‘टॉपर’ ठरला होता. यशाची ही परंपरा कायम राखत यावर्षीही पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात टॉपर ठरला आहे. (वार्ताहर)