शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

कॉँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळेच राज्य दिवाळखोरीत : जठार

By admin | Updated: March 23, 2016 00:19 IST

नारायण राणे, छगन भुजबळ यांचे असे कुठले व्यवसाय होते ज्यामुळे त्यांच्याकडे अमाप संपत्ती निर्माण झाली. धरणांना अब्जोवधी निधी दिला गेला.

कणकवली : कॉँग्रेसच्या काळातील मंत्र्यांनी जो भ्रष्टाचार केला. त्यामुळे राज्यावर साडेतीन लाख कर्जाचा बोजा पडला आहे. त्यामुळेच राज्य दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत असून कॉँग्रेसच्या नारायण राणेंना कोणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथील पत्रकार परिषदेत केले. यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र शेटये उपस्थित होते. नारायण राणे, छगन भुजबळ यांचे असे कुठले व्यवसाय होते ज्यामुळे त्यांच्याकडे अमाप संपत्ती निर्माण झाली. धरणांना अब्जोवधी निधी दिला गेला. त्यातील कंत्राटदारांना दिल्या जाणाऱ्या रकमेपैकी बहुतांश निधी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या घशात गेला. कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी पुन्हा कर्जे काढण्यात आली. एकूण अर्थसंकल्पापैकी साडेतीन लाख पूर्वीचे कर्ज असून त्याचे व्याज आणि मुद्दल फेडण्यातच ६०-६५ हजार कोटी रूपये जातात. २.६० लाख कोटींचे बजेट आहे. त्यातील २० टक्के रक्कम अशी जाते. ४८ ते ५० टक्के रक्कम पगारावर खर्च होते. उर्वरित ३० टक्के बजेटपैकी १० ते १५ टक्के निधी अनियोजित बाबींसाठी जातो. उरलेल्या १०-१५ टक्के निधीतून नियोजित गोष्टींना तरतूद होते, असे जठार यांनी सांगितले. मोंड-वानिवडे पूलाला निधी मंजूरीचे श्रेय कोणीही घेत असेल. मात्र सभागृहात फक्त विषय मांडला म्हणजे काम होत नाही. त्याचा पाठपुरावा योग्य ठिकाणी करावा लागतो. आमच्या मंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केल्यानेच मोंड-वानिवडे पूलासाठी निधी मंजूर झाला आहे. एवढी वर्षे पूलासाठी निधी का मंजूर झाला नाही? याचीही उत्तरे श्रेय घेणाऱ्यांनी द्यावीत, असे जठार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नदीसंवर्धनासाठी कोट्यवधींचा निधी४जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह यांच्या पुढाकारातून कोकणातील नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी जलपरिषद घेण्यात आली. याच्या फलस्वरूप राज्यसरकारने वेगळा ‘नदी पुनरूज्जीवन’ शीर्ष तयार केला आहे. जलयुक्त शिवार अािण नदीसंवर्धनासाठी ठोक १ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली.