शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

७० टक्के भातकापणी पूर्ण

By admin | Updated: November 11, 2015 23:49 IST

नातू यांची माहिती : जिल्ह्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्रात प्रतिहेक्टरी ४४ क्विंटल उत्पन्न

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील म्हणजेच ७० टक्के भातकापणी पूर्ण केली आहे. पीककापणी प्रयोगाआधारे भातपिकाच्या उत्पन्नाचा विचार केल्यास प्रतिहेक्टरी ४४ क्विंटल एवढे उत्पन्न असल्याची माहिती राज्य माध्यमिक कृषी विभागातील सांखिक अधिकारी अरुण नातू यांनी दिली.जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी भाताची लागवड केली होती. त्यापैकी नोव्हेंबरअखेर ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली आहे. त्याची टक्केवारी ७० टक्के एवढी आहे. गणेशोत्सवला, घटस्थापनेला पडलेला पाऊस गरव्या भात जातींना उपयुक्त ठरला. तसेच नाचणी पिकाच्या कापण्यादेखील ४० ते ५० टक्के झाल्या आहेत. काही ठिकाणी भातामध्ये पळींज (पोल) भात आढळल्याने त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल, जिल्हा परिषद कृषी व राज्य अधीक्षक कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा भात कापणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. पीक कापणीआधारे ज्या ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील भातकापणी पूर्ण झाली आहे. त्यात भाताचे उत्पन्न ४४ क्विंटल प्रतिहेक्टर एवढे आहे. त्यात वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ते शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून समाधानकारक आहे. (प्रतिनिधी)विश्वास : उर्वरित कापणी २५ पर्यंत पूर्ण होणारपरतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या भातकापणीची कामे खोळंबली आहेत. काही जणांनी भातकापणी पूर्ण करून गंजीदेखील उभारल्या आहेत. उर्वरित ३० टक्के भात कापणी क्षेत्र नोव्हेंबर २२ ते २५ तारखेपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त होत आहे. एकेक ाळी भात पिकाखालील क्षेत्र ८० ते ८५ हजार हेक्टर होते. आता कमी कमी होत ६३ हजार हेक्टरवर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.