शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

चव्हाण प्रतिष्ठान विभाग अध्यक्षपदी लिमये

By admin | Updated: November 9, 2014 23:32 IST

समितीमध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश असून, नवीन समितीचा कार्यकाल तीन वर्षांसाठी

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, अध्यक्षपदी राजाभाऊ लिमये यांची निवड करण्यात आली आहे. या समितीची बैठक २ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार असल्याचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कोकण विभागीय समितीमध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश असून, नवीन समितीचा कार्यकाल तीन वर्षांसाठी आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईतील विश्वस्त मंडळाने या समितीला मान्यता दिली आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांची निवड करण्यात आली आहे. सचिव अनिल नेवाळकर, कोषाध्यक्ष एम. के. गावडे, सदस्य बाबा कदम, फाल्गुनी रजपूत, वि. मा. निकम, मीनाक्षी डाकवले, डॉ. तानाजी चोरगे, सुनील शिर्के, जान्हवी बेलोसे यांची निवड करण्यात आली आहे.विभागीय समितीमध्ये आणखी दोन सदस्य वाढविण्याचा निर्णय विचाराधीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही सदस्य यात घेण्याबाबत विचार केला जात आहे. लवकरच त्याची मंजुरी घेतली जाणार आहे. सध्या विभागीय समितीचे कार्यालय टिळक आळी येथे हलविण्यात आले असून, समितीची पहिली सभा २ डिसेंबर रोजी होणार असल्याचे लिमये यांनी सांगितले. (प्रतिनिधी)