शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आळंबीतून विषबाधा; तिघांची प्रकृती गंभीर

By admin | Updated: June 28, 2015 23:34 IST

संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडीतील घटना

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी येथे विषारी आळंबी खाल्ल्याने तिघेजण गंभीर असून, त्यांच्यावर देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली.रुपेश गुरव (वय १३), विलास गुरव (११) व बावा गुरव (२९) या तिघांनी रविवारी आळंबी खाल्ली. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारीच उपस्थित नव्हते. ते काही वेळाने दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान, रुपेश गुरव याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गावातील शिवराम गुरव, शुभम गुरव व विवेक गुरव या तिघांनी ही आळंबी आणून दिली होती. ती खाल्ल्यानंतर त्रास जाणवायला लागला.त्यामुळे त्यांना प्राथमिक रुग्णालयात हलविण्यात आले.याबाबत संगमेश्वर पोलिसांनी या तिघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल एस. आर. नाईक व जी. आर. बोडेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)