शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

शिवसमर्थ संस्थेचे कार्य स्नेहपूर्ण : धारेश्वर महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:40 IST

शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, संचालक, सल्लागार शिवाजी सुर्वे, ...

शिवसमर्थ संस्थेच्या उंब्रज शाखा प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन बोत्रे, संचालक, सल्लागार शिवाजी सुर्वे, हणमंत माने, देवबा वायचळ, प्रा. पी. आर. सावंत, सुदाम फिरंगे, नानासाहेब सावंत, बळवंत पाटील, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

धारेश्वर महाराज म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांचे एकत्रित नाव घेऊन शिवसमर्थ या नावाने असलेली संस्था प्रयत्नपूर्वक आणि पतपूर्वक चालविलेली असल्याने ती ४९ शाखांमधून कार्यरत आहे. शिवसमर्थ संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारी आहे. अत्यंत गुणी अशा प्रकारचा सेवक वर्ग आहे. ठेवीदारांच्या माध्यमातून उन्नती होत असते. आपण कधीही घेतलेली देणी देणं जमलं नाही तरी घेतलेले कर्ज राखू नये. ऋणी होऊन मरू नये. आपले काम काटेकोरपणे करा. कर्ज वेळेवर फेडा.

कार्यक्रमाची सुरुवात शिवसमर्थच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी नूतन ठेवीदारांचा सत्कार धारेश्वर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाजीराव पवार, इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, उमेश लोखंडे, महेश्वर पाटील, अजय खडके, सुरेश काळुगडे, विजय सवादकर, विक्रम संकपाळ, सुप्रिया देसाई, शैला पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. (वा. प्र.)

फोटो : १०केआरडी०४

कॅप्शन : उंब्रज, ता. कऱ्हाड येथे शिवसमर्थ संस्थेच्या शाखेचे उद्घाटन धारेश्वर महाराजांच्या हस्ते झाले.